Message List: 11,979
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
51 Belagavi May 27-June 08 Advisory ಆತ್ಮೀಯ ಬೆಳಗಾವಿ ಜಿಲ್ಲೆಯ ರೈತ ಮಿತ್ರರೇ, ಮೇ 28 ರಿಂದ ಜೂನ್ 07 ನೇ ತಾರೀಖಿನವರೆಗೆ ಹಗಲು ಮತ್ತು ರಾತ್ರಿ ತಾಪಮಾನದಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಇಳಿಕೆ ಇರುತ್ತದೆ. ದಿನದ ಗರಿಷ್ಠ ತಾಪಮಾನವು 32 ರಿಂದ 36 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ವರೆಗೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯ ತಾಪಮಾನವು 24 ರಿಂದ 25 ಡಿಗ್ರಿ ಸೆಂಟಿಗ್ರೇಡ್ ಆಸುಪಾಸಿನಲ್ಲಿ ಇರುವ ಸಾಧ್ಯತೆ ಇದೆ. ಈ ವಾರದಲ್ಲಿ ನೈಋತ್ಯ ದಿಕ್ಕಿನಿಂದ 06 ರಿಂದ 20 ಕಿಮೀ ಪ್ರತೀ ಗಂಟೆಯ ವೇಗದಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬೀಸಲಿದೆ, ಈ ಕಾರಣದಿಂದ ಅಲ್ಲಲ್ಲಿ ತೆಳುವಾದ ಮೋಡ ಕವಿದ ವಾತಾವರಣವಿದ್ದು ಮಳೆಯಾಗುವ ಸಾಧ್ಯತೆ 35-65% ಇರುತ್ತದೆ. ಈ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ವಾತಾವರಣದ ಆದ್ರತೆಯು 44-82% ಇರುತ್ತದೆ. ಸಸ್ಯದ ಎಲೆಗಳು ಮತ್ತು ಮಣ್ಣಿನಿಂದ ಗಾಳಿಯಲ್ಲಿ ನೀರಿನ ಆವಿಯಾಗುವಿಕೆಯ ಪ್ರಮಾಣವು ದಿನಕ್ಕೆ 7-8 ಮಿಮೀ ಇರುತ್ತದೆ. ರೈತ ಸ್ನೇಹಿತರೇ, ನಿಯಮಿತವಾಗಿ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಮತ್ತು ನೀರಾವರಿಯ ಅಗತ್ಯವಿದ್ದರೆ ದಯವಿಟ್ಟು ನೀರನ್ನು ಹಾಯಿಸಬೇಕು. ಕೀಟ ಮತ್ತು ರೋಗಗಳ ನರ‍್ವಹಣೆ: ರೈತ ಮಿತ್ರರೇ ಈ ವಾತಾವರಣವು ಸುಳಿ ಕೊರಕ ಕೀಟಕ್ಕೆ ಸೂಕ್ತವಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ನಿಮ್ಮ ಹೊಲಗಳಿಗೆ ನಿಯಮಿತವಾಗಿ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲಿಸುತ್ತಿರಿ ಮತ್ತು ಕೀಟ ಬಾಧೆ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ 400 ಲೀಟರ್ ನೀರಿನಲ್ಲಿ 150 ಮಿಲಿ ಕೊರಾಜಿನ್ ಅನ್ನು ಸೆರಿಸಿ ಬೇರು ವಲಯಕ್ಕೆ ಬಿಡಬೇಕು ಮತ್ತು ಕಾಡಿಗೆ ರೋಗ ಕಂಡು ಬಂದಲ್ಲಿ ಬೇರುಸಹಿತ ಕಿತ್ತು ಸುಟ್ಟುಹಾಕಿ. ಗೊಣ್ಣೆ ಹುಳು ನಿರ್ವಹಣೆ: 1. ಗೊಣ್ಣೆ ಹುಳುಗಳು ಹೊರಹೊಮ್ಮುವ ಸಮಯ ಇದಾಗಿದೆ ಆದ್ದರಿಂದ ಮೋಹಕ ಬಳೆಗಳನ್ನು ಅಳವಡಿಸಿ ಗಂಡು ಮತ್ತು ದುಂಬಿಗಳನ್ನು ನಾಶಪಡಿಸಿ. 2. 8-10kg BVM ಅನ್ನು 6-8 ಕ್ವಿಂಟಾಲ್ ತಿಪ್ಪೆ ಗೊಬ್ಬರಕ್ಕೆ ಸೇರಿಸಿ ಪ್ರತಿ ಸಾಲಿನ ಮದ್ಯೆ ಹಾಕಿ ತೇವಾಂಶವನ್ನು ಕಾಪಾಡಿ. ಸ್ಮಾಟ್ ಅಗ್ರಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಮೊಬೈಲ್ ನಂ 9205021814 ಗೆ ಕರೆ ಮಾಡಿ ಮತ್ತು ಈ ಸಂದೇಶವನ್ನು ಮತ್ತೆ ಪುನಃ ಕೇಳಲು 7065-00-5054 ನ್ನು ಸಂಪರ್ಕಿಸಿ. Karnataka Karnataka 27-05-2026 Enable
52 गन्ने की फसल में जून प्रथम सप्ताह में प्रमुख कार्य पर सलाह प्रिय किसान साथियों,वोडाफोन आइडिया फाउंडेशन एवं सोलिडेरीडाड (Solidaridad )संस्था द्वारा संचालित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है किसानों के लिए सम-सामयिक सलाह एडवांश वेदर स्टेशन के अनुसार 28 मई से 7 जून माह के प्रथम सप्ताह तक मौसम में आंशिक बादल छाए रहने,गर्म एवं आर्द्र वातावरण बने रहने तथा कुछ स्थानों पर हल्की वर्षा होने की संभावना है। इस अवधि में दिन का तापमान लगभग 36-41 डिग्री सेल्सियस तथा रात्रि का तापमान 27-30 डिग्री सेल्सियस के आसपास रहने की संभावना है। हवा की गति 2 से 20 किमी प्रति घंटा तक रह सकती है।वातावरण में बढ़ती आर्द्रता एवं संभावित वर्षा को देखते हुए गन्ना फसल में सिंचाई, कीट एवं रोग प्रबंधन, खरपतवार नियंत्रण तथा उर्वरक प्रबंधन पर विशेष ध्यान देना आवश्यक है। गन्ना फसल हेतु प्रमुख कृषि कार्य 1. सिंचाई प्रबंधन:- संभावित वर्षा को ध्यान में रखते हुए आवश्यकता अनुसार ही हल्की सिंचाई करें।पेड़ी एवं बोए गए गन्ने में नमी की कमी न होने दें, किन्तु खेत में जलभराव की स्थिति से बचाव करें।जल निकास की समुचित व्यवस्था बनाए रखें, ताकि जड़ों को नुकसान न पहुंचे। 2.कीट एवं रोग प्रबंधन:- अर्ली शूट बोरर (कंसुआ), टॉप बोरर (चोटी बेधक), व्हाइट ग्रब (सफेद गिडार) एवं रेड रॉट (लाल सड़न) रोग की नियमित निगरानी करें।प्रभावित पौधों एवं सूखी गांठों को खेत से निकालकर नष्ट करें।लाइट ट्रैप एवं फेरोमोन ट्रैप काअधिकाधिक प्रयोग करें।आवश्यकता पड़ने पर अनुमोदित कीटनाशकों एवं जैविक उपायों का प्रयोग करें। 3.व्हाइट ग्रब (सफेद गिडार) नियंत्रण:- वर्षा के बाद सफेद गिडार की बीटल निकलने की संभावना बढ़ जाती है, इसलिए खेतों की नियमित निगरानी करें। लाइट ट्रैप लगाकर बीटल को एकत्रित कर नष्ट करें।प्रति एकड़ 2 क्विंटल सड़ी गोबर की खाद में 2 किलोग्राम ब्यूवेरिया बेसियाना मिलाकर गन्ने की जड़ों के पास प्रयोग करें। 4.टॉप बोरर (चोटी बेधक) नियंत्रण:- चोटी बेधक के नियंत्रण हेतु प्रति एकड़ (नेटजन/कोराजन/सिप्ट्रोल) डेढ़ सौ मिली मात्रा को चार सौ लीटर पानी में घोलकर गन्ने की जड़ों के पास ड्रेंचिंग करें।उपचार के 24 घंटे के भीतर सिंचाई अवश्य करें। 5.उर्वरक प्रबंधन:- देर से बोए गए गन्ने में सिंचाई के उपरांत ओट आने पर 1 बैग यूरिया प्रति एकड़ की दर से सुबह या शाम के समय जड़ों के पास प्रयोग करें।शरदकालीन एवं 15 मार्च तक बोए गए गन्ने में 1 बैग पोटाश एवं 1 बैग यूरिया प्रति एकड़ की दर से प्रयोग कर मिट्टी चढ़ाई करें।उर्वरकों का प्रयोग नमी युक्त भूमि में ही करें। 6.खरपतवार नियंत्रण:- देर से बोए गए गन्ने में खरपतवार नियंत्रण को प्राथमिकता दें।आवश्यकता अनुसार निराई-गुड़ाई एवं इंटरकल्चर ऑपरेशन कराएं जिससे फसल की वृद्धि प्रभावित न हो।खेत को खरपतवार मुक्त रखने से पोषक तत्वों एवं नमी की बचत होती है। निष्कर्ष आगामी दिनों में तापमान, आर्द्रता एवं संभावित वर्षा को देखते हुए सभी क्षेत्रीय टीमों एवं किसानों को गन्ना फसल की सतत निगरानी करनी चाहिए। समय पर सिंचाई, कीट एवं रोग नियंत्रण, खरपतवार प्रबंधन तथा संतुलित उर्वरक प्रबंधन अपनाकर फसल की बेहतर वृद्धि एवं आगामी सत्र हेतु पर्याप्त गन्ना उपलब्धता सुनिश्चित की जा सकती है। खेती-बाड़ी से जुड़ी अधिक जानकारी के लिए 7065 00 5054 पर मिस्ड कॉल करें और उपयोगी सलाह प्राप्त करें । Uttar Pradesh Uttar Pradesh 26-05-2026 Enable
53 VIL-Adilabad-Bela-24-05-2026- VIL-Adilabad-Bela-24-05-2026- రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలాలో ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 24 మే 2026 నుండి 03 జూన్ 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 42 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుంది. వాతావరణ మార్పులకు అనుగుణంగా వ్యవసాయం చేయడానికి (వాతావరణ స్థితిస్థాపక వ్యవసాయం) ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు: - పొలంలోని విలువైన మట్టి పొర ప్రవహించే నీటితో కొట్టుకుపోకుండా ఉండేందుకు, పొలంలో వర్షపు నీరు ఇంకిపోయేలా సమతల రేఖకు సమాంతరంగా దుక్కి దున్నాలి.వర్షాకాలానికి ముందు పత్తి సాగును నివారించండి. గులాబీ పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్‌లో గులాబీ పురుగు ఆశించిన పొలాల్లో పంట మార్పిడి చేయాలి.రైతులు ప్రీ-ఖరీఫ్ సీజన్ కోసం తమ పొలాలను సిద్ధం చేసుకోవాలి. నేలలో నిద్రాణంగా ఉన్న కీటకాలు, లార్వా/సిస్ట్‌లను నియంత్రించడానికి, కోత కోసిన పొలాలను వేసవిలో నిస్సారంగా దున్నాలి. ఇది నేలను వేడెక్కించడానికి, కీటకాల లార్వాలను మరియు హానికరమైన శిలీంధ్రాలను తొలగించడానికి సహాయపడుతుంది.రాబోయే ఖరీఫ్ సీజన్‌లో పత్తిని పండించాలని ప్రణాళిక వేసుకుంటే, భూమిని సరిగ్గా దున్ని, చివరి కోతకు ముందు మెట్ట పంటలకు హెక్టారుకు 12 నుండి 15 బట్టీలు, ఉద్యానవన పంటలకు హెక్టారుకు 20 నుండి 25 బట్టీల ఎరువును పొలంలో సమానంగా పరచాలి.అలాగే, అందుబాటులో ఉండి, నేలలో తేమ ఉన్నట్లయితే, ప్రతి హెక్టారుకు 2.5 టన్నుల వర్మీకంపోస్టును నేలలో సమానంగా కలిపి, విత్తనాలు నాటడానికి ముందు ఒక పేడ కుప్పను కూడా వేయాలి.రైతులు నీటి లభ్యత, నేల సారవంతాన్ని బట్టి పత్తి సాగుకు సరైన విత్తనాలను ఎంచుకుని, విత్తనాలు నాటడానికి ముందు పొలంలో నీటిపారుదల కాలువలను సిద్ధం చేసుకోవాలి.సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించిన మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు! పై సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 22-05-2026 Enable
54 VIL-Adilabad-Jainad-24.05.2026 VIL-Adilabad-Jainad-24.05.2026- రైతు సోదరులారా నమస్కారం... సాలిడారిటీ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లో ఉన్న ఆటోమేటిక్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 24 మే 2026 నుండి 03 జూన్ 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 30 నుండి 34 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 40 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణ మార్పులకు అనుగుణంగా వ్యవసాయం చేయడానికి (వాతావరణ స్థితిస్థాపక వ్యవసాయం) ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు: - పొలంలోని విలువైన మట్టి పొర ప్రవహించే నీటితో కొట్టుకుపోకుండా ఉండేందుకు, పొలంలో వర్షపు నీరు ఇంకిపోయేలా సమతల రేఖకు సమాంతరంగా దుక్కి దున్నాలి.వర్షాకాలానికి ముందు పత్తి సాగును నివారించండి. గులాబీ పురుగు జీవిత చక్రాన్ని విచ్ఛిన్నం చేయడానికి, గత సీజన్‌లో గులాబీ పురుగు ఆశించిన పొలాల్లో పంట మార్పిడి చేయాలి.రైతులు ప్రీ-ఖరీఫ్ సీజన్ కోసం తమ పొలాలను సిద్ధం చేసుకోవాలి. నేలలో నిద్రాణంగా ఉన్న కీటకాలు, లార్వా/సిస్ట్‌లను నియంత్రించడానికి, కోత కోసిన పొలాలను వేసవిలో నిస్సారంగా దున్నాలి. ఇది నేలను వేడెక్కించడానికి, కీటకాల లార్వాలను మరియు హానికరమైన శిలీంధ్రాలను తొలగించడానికి సహాయపడుతుంది.రాబోయే ఖరీఫ్ సీజన్‌లో పత్తిని పండించాలని ప్రణాళిక వేసుకుంటే, భూమిని సరిగ్గా దున్ని, చివరి కోతకు ముందు మెట్ట పంటలకు హెక్టారుకు 12 నుండి 15 బట్టీలు, ఉద్యానవన పంటలకు హెక్టారుకు 20 నుండి 25 బట్టీల ఎరువును పొలంలో సమానంగా పరచాలి.అలాగే, అందుబాటులో ఉండి, నేలలో తేమ ఉన్నట్లయితే, ప్రతి హెక్టారుకు 2.5 టన్నుల వర్మీకంపోస్టును నేలలో సమానంగా కలిపి, విత్తనాలు నాటడానికి ముందు ఒక పేడ కుప్పను కూడా వేయాలి.రైతులు నీటి లభ్యత, నేల సారవంతాన్ని బట్టి పత్తి సాగుకు సరైన విత్తనాలను ఎంచుకుని, విత్తనాలు నాటడానికి ముందు పొలంలో నీటిపారుదల కాలువలను సిద్ధం చేసుకోవాలి.సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు సంబంధించిన మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు! పై సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 22-05-2026 Enable
55 VIL-2-Yavatmal-Ner-Mozar-24.05.2026 VIL-2-Yavatmal-Ner-Mozar-24.05.2026--नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ३८ ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-05-2026 Enable
56 VIL-1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24.05.2026 VIL-1-Yavatmal-Ghatanji-Maregaon-24.05.2026-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे . घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ३८ ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-05-2026 Enable
57 VIL-2-Amravati-Daroda-24.05.2026 VIL-2-Amravati-Daroda-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-05-2026 Enable
58 VIL-1-Amravati-Talegaon-24.05.2026 VIL-1-Amravati-Talegaon-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान ३० ते ३३ अंश सेल्सियस तर कमाल ४१ ते ४५ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे.सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-05-2026 Enable
59 VIL-3-Parbhani-Pingli-24.05.2026 VIL-3-Parbhani-Pingli-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३१ अंश सेल्सियस तर कमाल ३९ ते ४२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २५, ३५ मे व दिनांक २ व ३ जून २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-05-2026 Enable
60 VIL-3-Nanded-Kinwat-Loni-24.05.2026 VIL-3-Nanded-Kinwat-Loni-24.05.2026- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ मे २०२६ ते दिनांक ३ जून २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २९ ते ३२ अंश सेल्सियस तर कमाल ४० ते ४३ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. दिनांक २४ मे ते दिनांक २८ मे २०२६ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे.शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-पावसाचे पाणी शेतातच मुरविण्यासाठी कंटूर (समतल) रेषेला समांतर मशागत केल्याने वाहत्या पाण्यासोबत शेतातील मौल्यवान मातीचा थर वाहून जाणार नाही याची काळजी घ्यावी. कपाशीची मान्सून पूर्व लागवड टाळावी. गुलाबी बोंडअळीचे जीवनचक्र खंडित करण्यासाठी मागील हंगामात गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव झालेल्या शेतात पिक न घेता त्या ठिकाणी पिक फेरपालट करावी. शेतकऱ्यांनी खरीपपूर्व हंगामाच्या तयारीसाठी शेतजमीन तयार करावी. उन्हाळ्यात जमिनीतील सुप्तावस्थेतील कीटक, अळ्या/कोष ह्यांच्या व्यवस्थापनासाठी कापणी केलेल्या शेतांची उथळ नांगरणी करावी, त्यामुळे जमीन तपण्यास मदत होवून किडींचे कोष व घातक बुरशीचा नायनाट होईल. येणाऱ्या खरीप हंगामात कपाशीचे नियोजन केले असल्यास जमिनीची योग्य मशागत करून शेवटच्या वखर्निपुर्वी कोरडवाहू पिकासाठी शेतात हेक्टरी १२ ते 15 गाड्या तसेच बागायती लागवडीसाठी २० ते २५ गाड्या चांगले कुजलेले शेणखत, कंपोष्ट शेतात समप्रमाणात पसरून टाकावे. तसेच उपलब्ध असल्यास जमिनीत ओलावा असेल तर, २.५ टन गांडूळखत प्रती हेक्टरी जमिनीत एकसारखे मिसळुन द्यावे व पेरणीपूर्वी जांभुळवाही द्यावी. शेतकऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार व जमिनीच्या मगदुरानुसार कापूस पीक लागवडीसाठी योग्य बियाण्यांची निवड करावी तसेच लागवडीपूर्व शेतात सरी-वरंबा तयार करून ठेवावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 22-05-2026 Enable