Message List: 11,927
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1791 VIL-Adilabad-Bela-24-04-2025 VIL-Adilabad-Bela-24-04-2025-రైతు సోదరులారా... సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం.ఏప్రిల్ 24, 2025 నుండి మే 3, 2025 వరకు ఆదిలాబాద్‌లోని బేలా ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ నుండి వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 41 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండవచ్చు, ఏప్రిల్ 26, 2025 నుండి ఏప్రిల్ 30 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- వేసవి పంటలలో నేల నుండి బాష్పీభవనం ఎక్కువగా ఉంటుంది మరియు పంట పెరుగుదల దశ ప్రకారం, రైతులు ఉదయం మరియు సాయంత్రం వేళల్లో చంద్రకాంతి, వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు మరియు నువ్వుల పంటలకు తేలికగా నీరు పెట్టాలి మరియు నేల నియంత్రణ కోసం అంతర్-సాగు పనిని కూడా పూర్తి చేయాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట 60 నుంచి 70 రోజుల వయస్సు కలిగి, మొలకెత్తే దశలో ఉంది. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి, పంట మొగ్గలు వేసే సమయంలో 2% DAP లేదా 13:00:45 ని పిచికారీ చేయాలి. అలాగే, జీవామృతం ఇవ్వడం వల్ల నువ్వుల దిగుబడి పెరుగుతుంది. నువ్వుల పంటలలో ఆకు తినే గొంగళి పురుగులు మరియు మిడతలు కనిపిస్తే, వాటిని నియంత్రించడానికి హెక్టారుకు 500 లీటర్ల నీటికి 25% క్వినాల్ఫాస్ 1000 మి.లీ లేదా 50% కార్బరిల్ పౌడర్ 2 కిలోలు కలిపి పిచికారీ చేయాలి. కొన్ని ప్రాంతాలలో, వేరుశనగ పంట 45 నుండి 50 రోజుల వయస్సు కలిగి, పుష్పించే దశలో ఉంటుంది. ఈ కాలంలో, రైతులు పంట పెరుగుదలకు రక్షిత నీటిపారుదల అందించాలి మరియు పూల పెరుగుదలకు 2% యూరియాను పిచికారీ చేయాలి. వేరుశనగ పంటలలో పేనుబంక, ఆకుమచ్చ పురుగు మరియు త్రిప్స్ ముట్టడిని గమనించినట్లయితే, వాటి మిశ్రమ నిర్వహణ కోసం, థియామెథోక్సామ్ 150 మి.లీ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.80 శాతం ఎస్.ఎల్. హెక్టారుకు 100-125 మి.లీ చొప్పున 500 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. రైతులు తమ పొలంలోని వ్యర్థాలను కాల్చడానికి బదులుగా వాటి నుండి కంపోస్ట్ తయారు చేసుకోవాలి. తక్కువ భూమి ఉన్న రైతులు భూమిని సిద్ధం చేసే ముందు వారి పొలాల నుండి నిర్దిష్ట పద్ధతిలో మట్టి నమూనాలను సేకరించి, ఏప్రిల్ చివరి నాటికి వెంటనే భూసార పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి, తద్వారా వారు తదుపరి సీజన్ పంటలో ఎరువుల నిర్వహణ నుండి ప్రయోజనం పొందవచ్చు. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. నవీకరించబడిన సంస్కరణలో వాతావరణ కేంద్రం సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు!ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి, సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 23-04-2025 Enable
1792 VIL-Adilabad-Jainad-24-04-2025 VIL-Adilabad-Jainad-24-04-2025- రైతు సోదరులారా... సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం.ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ నుండి ఏప్రిల్ 24, 2025 నుండి మే 3, 2025 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుందని వాతావరణ సూచన, వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- వేసవి పంటల సమయంలో మరియు పంట పెరుగుదల దశను బట్టి నేల నుండి అధిక బాష్పోత్సేకం ఉంటుంది కాబట్టి, రైతులు చంద్రుడు, వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు మరియు నువ్వుల పంటలకు ఉదయం మరియు సాయంత్రం తేలికగా నీరు పెట్టాలి. అలాగే, నేల నియంత్రణ కోసం అంతర్-సాగు పనులను కూడా పూర్తి చేయాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట 60 నుంచి 70 రోజుల వయస్సు కలిగి, మొలకెత్తే దశలో ఉంది. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి, పంట మొగ్గలు వేసే సమయంలో 2% DAP లేదా 13:00:45 ని పిచికారీ చేయాలి. అలాగే, జీవామృతం ఇవ్వడం వల్ల నువ్వుల దిగుబడి పెరుగుతుంది. నువ్వుల పంటలలో ఆకు తినే గొంగళి పురుగులు మరియు మిడతలు కనిపిస్తే, వాటిని నియంత్రించడానికి హెక్టారుకు 500 లీటర్ల నీటికి 25% క్వినాల్ఫాస్ 1000 మి.లీ లేదా 50% కార్బరిల్ పౌడర్ 2 కిలోలు కలిపి పిచికారీ చేయాలి. కొన్ని ప్రాంతాలలో, వేరుశనగ పంట 45 నుండి 50 రోజుల వయస్సు కలిగి, పుష్పించే దశలో ఉంటుంది. ఈ కాలంలో, రైతులు పంట పెరుగుదలకు రక్షిత నీటిపారుదల అందించాలి మరియు పూల పెరుగుదలకు 2% యూరియాను పిచికారీ చేయాలి. వేరుశనగ పంటలలో పేనుబంక, ఆకుమచ్చ పురుగు మరియు త్రిప్స్ ముట్టడిని గమనించినట్లయితే, వాటి మిశ్రమ నిర్వహణ కోసం, థియామెథోక్సామ్ 150 మి.లీ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.80 శాతం ఎస్.ఎల్. హెక్టారుకు 100-125 మి.లీ చొప్పున 500 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. రైతులు తమ పొలంలోని వ్యర్థాలను కాల్చడానికి బదులుగా వాటి నుండి కంపోస్ట్ తయారు చేసుకోవాలి. తక్కువ భూమి ఉన్న రైతులు భూమిని సిద్ధం చేసే ముందు వారి పొలాల నుండి నిర్దిష్ట పద్ధతిలో మట్టి నమూనాలను సేకరించి, ఏప్రిల్ చివరి నాటికి వెంటనే భూసార పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి, తద్వారా వారు తదుపరి సీజన్ పంటలో ఎరువుల నిర్వహణ నుండి ప్రయోజనం పొందవచ్చు. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. నవీకరించబడిన సంస్కరణలో వాతావరణ కేంద్రం సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు!ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి, సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 23-04-2025 Enable
1793 VIL 2-Wardha-Ajansara-24-04-2025 Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजन्सरा   येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल  41  ते  44 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1794 VIL 1-Wardha-Daroda-24-04-2025 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा  येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल  41  ते  44 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1795 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-24-04-2025 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश तर कमाल  ४०  ते  ४३ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1796 VIL 2-Nagpur-Saoner-24-04-2025 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश तर कमाल  ४०  ते  ४३ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8208914594 धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1797 VIL 4-Nagpur-Umred-24-04-2025 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल  ४०  ते  ४३ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर दिनांक २५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1798 VIL 2-Yavatmal-Mozar-24-04-2025 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल  41  ते  43 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1799 VIL 1-Ghatanji-Maregaon-24-04-2025 Yavatmal(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातही मारेगाव येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल  41  ते  43 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1800 VIL 1-Nanded-Mahur-Tulshi-24-04-2025 Nanded (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २७ ते ३० अंश तर कमाल  ४१  ते  ४३ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर दिनांक २६ एप्रिल २०२५ ते ३० एप्रिल दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable