Message List: 11,478
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
1341 বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (Udal_Amjuli, 26/4/25) জিলা: ওদালগুৰি ( ষ্টেচন: আমজুলি_AWS ) বতৰৰ বতৰা আৰু আমাৰ পৰামৰ্শ (বৈধতাৰ সময়সীমা: ২৬ এপ্ৰিলৰ পৰা ৫ মে’লৈ, ২০২৫) চলিদাৰীডেড ৰ প্রিয় ক্ষুদ্ৰ চাহ খেতিয়ক সকল । ভি আই স্মাৰ্ট কৃষি ( VI Smart Agri) পৰামৰ্শলৈ স্বাগতম। ওদালগুৰি জিলাৰ আমজুলিত অৱস্থিত স্বয়ংক্ৰিয় বতৰ বিজ্ঞান কেন্দ্ৰৰ (Automatic Weather Station) পৰা পোৱা বতৰৰ পূৰ্বানুমান অনুসৰি ওচৰৰ অঞ্চলবোৰত, ২৬ এপ্ৰিলৰ পৰা ৫ মে’লৈ, ২০২৫ বতৰ সাধাৰণতে ডাৱৰীয়াৰ পৰা আংশিকভাৱে ডাৱৰীয়া হৈ থাকিব আৰু লগতে পাতলীয়াৰ পৰা মজলীয়া বৰষুণৰ সম্ভাৱনা আছে। সপ্তাহটোত সর্বোচ্চ তাপমাত্ৰা ২৯-৩২ ডিগ্ৰী চেলচিয়াছ আৰু সর্বনির্বম্ন তাপমাত্ৰা প্ৰায় ২১-২৩ ডিগ্ৰী চেলচিয়াছ হৈ থাকিব বুলি ধাৰনা কৰা হয়। ৰাতিপুৱা আৰু আবেলিৰ আপেক্ষিক আৰ্দ্ৰতা ক্ৰমান্বয়ে প্ৰায ৯৯ % আৰু ৬৫ % আশে-পাশে থাকিব। বতাহ প্ৰতি ঘন্টাত ৭-৩৫ কি: মি: বেগেৰে ঘাইকৈ দক্ষিণ-পশ্চিম আৰু উত্তৰ-পূব দিশৰ পৰা বলিব। ২৬ & ২৭ এপ্ৰিল তাৰিখে বতাহ ধুমুহা, বিজুলী ঢেৰেকণী আৰু বজ্ৰপাত হোৱাৰ সম্ভাৱনা আছে। চাহ খেতিৰ বাবে: • এই সময়ত পৈণত আৰু অপৈণত চাহ গছত First Split Dose সাৰ প্ৰয়োগ কৰিব লাগে। সাৰ প্ৰয়োগৰ বাবে আগতে প্ৰচাৰ কৰা Manuring Chart অনুসৰণ কৰিব লাগিব । • যিহেতু যোৱা কেইদিনমানত বৰষুণ লাভ কৰা হৈছে গতিকে সাৰ প্ৰয়োগে গছৰ উৎপাদনত যথেষ্ট সহায় কৰিব। বৰষুণৰ ফলত যাতে সাৰৰ অপচয় নহয় তাৰ প্ৰতি লক্ষ্য ৰাখিব লাগিব। • বাঞ্জী পাতৰ সমস্যা থকা বাগান বোৰত ইউৰিয়া (Urea) আৰু জিংক ছালফেট (Zinc Sulphate) ৰ মিশ্ৰণ (১%কৈ) বৰষুণমুক্ত সময়ত Foliar স্প্ৰে কৰিব লাগে। অন্যান্য শস্যৰ বাবে: • জিকা খেতিৰ বীজ সিঁচাৰ কাৰ্য্য মে মাহলৈকে কৃষকসকলে অনুকূল বতৰ চাই অব্যাহত ৰাখিব পাৰে। জিকা খেতিৰ বাবে ওখ, পানী জমা নোহোৱা পলসুৱা আৰু অধিক জৈৱিক পদাৰ্থ থকা মাটিয়েই উত্তম। কৃষকসকলে জিকাৰ অনুমোদিত জাত যেনে- এ এ ইউ জে-১(AAUJ-1), পুছা নাছদাৰ (Pusa Nasdar) আদিৰ বীজ সংগ্রহ কৰিব পাৰে। • দুটা শাৰীৰ মাজত ১.৫ৰ পৰা ২.৫ মিটাৰ আৰু দুটা গছৰ মাজত ৬০ চে.মি.ৰ পৰা ১.২ মিটাৰ ব্যাবধান ৰাখি বীজবোৰ সিঁচিব লাগে। • লতাৰ দৰে পাচলিশস্য বোৰত লাঠি বা ৰছীৰ সমৰ্থন প্ৰদান কৰিব যাতে বৰষুণ আৰু বতাহৰ ফলত বেঁকা হোৱাৰ পৰা সুৰক্ষিত হৈ থাকে। বতৰ আৰু কৃষি সম্পৰ্কীয় তথ্যৰ বিষয়ে জানিবলৈ কৃষকসকলে ৭০৬৫-০০-৫০৫৪ নম্বৰত মিছড কল দিব পাৰে। ধন্যবাদ । Assam Assam 23-04-2025 Enable
1342 VIL-Adilabad-Bela-24-04-2025 VIL-Adilabad-Bela-24-04-2025-రైతు సోదరులారా... సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం.ఏప్రిల్ 24, 2025 నుండి మే 3, 2025 వరకు ఆదిలాబాద్‌లోని బేలా ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ నుండి వాతావరణ సూచన ప్రకారం కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్టంగా 41 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండవచ్చు, ఏప్రిల్ 26, 2025 నుండి ఏప్రిల్ 30 వరకు వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- వేసవి పంటలలో నేల నుండి బాష్పీభవనం ఎక్కువగా ఉంటుంది మరియు పంట పెరుగుదల దశ ప్రకారం, రైతులు ఉదయం మరియు సాయంత్రం వేళల్లో చంద్రకాంతి, వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు మరియు నువ్వుల పంటలకు తేలికగా నీరు పెట్టాలి మరియు నేల నియంత్రణ కోసం అంతర్-సాగు పనిని కూడా పూర్తి చేయాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట 60 నుంచి 70 రోజుల వయస్సు కలిగి, మొలకెత్తే దశలో ఉంది. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి, పంట మొగ్గలు వేసే సమయంలో 2% DAP లేదా 13:00:45 ని పిచికారీ చేయాలి. అలాగే, జీవామృతం ఇవ్వడం వల్ల నువ్వుల దిగుబడి పెరుగుతుంది. నువ్వుల పంటలలో ఆకు తినే గొంగళి పురుగులు మరియు మిడతలు కనిపిస్తే, వాటిని నియంత్రించడానికి హెక్టారుకు 500 లీటర్ల నీటికి 25% క్వినాల్ఫాస్ 1000 మి.లీ లేదా 50% కార్బరిల్ పౌడర్ 2 కిలోలు కలిపి పిచికారీ చేయాలి. కొన్ని ప్రాంతాలలో, వేరుశనగ పంట 45 నుండి 50 రోజుల వయస్సు కలిగి, పుష్పించే దశలో ఉంటుంది. ఈ కాలంలో, రైతులు పంట పెరుగుదలకు రక్షిత నీటిపారుదల అందించాలి మరియు పూల పెరుగుదలకు 2% యూరియాను పిచికారీ చేయాలి. వేరుశనగ పంటలలో పేనుబంక, ఆకుమచ్చ పురుగు మరియు త్రిప్స్ ముట్టడిని గమనించినట్లయితే, వాటి మిశ్రమ నిర్వహణ కోసం, థియామెథోక్సామ్ 150 మి.లీ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.80 శాతం ఎస్.ఎల్. హెక్టారుకు 100-125 మి.లీ చొప్పున 500 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. రైతులు తమ పొలంలోని వ్యర్థాలను కాల్చడానికి బదులుగా వాటి నుండి కంపోస్ట్ తయారు చేసుకోవాలి. తక్కువ భూమి ఉన్న రైతులు భూమిని సిద్ధం చేసే ముందు వారి పొలాల నుండి నిర్దిష్ట పద్ధతిలో మట్టి నమూనాలను సేకరించి, ఏప్రిల్ చివరి నాటికి వెంటనే భూసార పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి, తద్వారా వారు తదుపరి సీజన్ పంటలో ఎరువుల నిర్వహణ నుండి ప్రయోజనం పొందవచ్చు. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. నవీకరించబడిన సంస్కరణలో వాతావరణ కేంద్రం సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు!ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి, సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 23-04-2025 Enable
1343 VIL-Adilabad-Jainad-24-04-2025 VIL-Adilabad-Jainad-24-04-2025- రైతు సోదరులారా... సాలిడారిడాడ్ మరియు వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ యొక్క స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌కు స్వాగతం.ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లోని ఆటోమేటిక్ వెదర్ స్టేషన్ నుండి ఏప్రిల్ 24, 2025 నుండి మే 3, 2025 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 27 నుండి 30 డిగ్రీల సెల్సియస్ మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 41 నుండి 44 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉంటుందని వాతావరణ సూచన, వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. రైతులకు సలహా:- వేసవి పంటల సమయంలో మరియు పంట పెరుగుదల దశను బట్టి నేల నుండి అధిక బాష్పోత్సేకం ఉంటుంది కాబట్టి, రైతులు చంద్రుడు, వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు మరియు నువ్వుల పంటలకు ఉదయం మరియు సాయంత్రం తేలికగా నీరు పెట్టాలి. అలాగే, నేల నియంత్రణ కోసం అంతర్-సాగు పనులను కూడా పూర్తి చేయాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట 60 నుంచి 70 రోజుల వయస్సు కలిగి, మొలకెత్తే దశలో ఉంది. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి, పంట మొగ్గలు వేసే సమయంలో 2% DAP లేదా 13:00:45 ని పిచికారీ చేయాలి. అలాగే, జీవామృతం ఇవ్వడం వల్ల నువ్వుల దిగుబడి పెరుగుతుంది. నువ్వుల పంటలలో ఆకు తినే గొంగళి పురుగులు మరియు మిడతలు కనిపిస్తే, వాటిని నియంత్రించడానికి హెక్టారుకు 500 లీటర్ల నీటికి 25% క్వినాల్ఫాస్ 1000 మి.లీ లేదా 50% కార్బరిల్ పౌడర్ 2 కిలోలు కలిపి పిచికారీ చేయాలి. కొన్ని ప్రాంతాలలో, వేరుశనగ పంట 45 నుండి 50 రోజుల వయస్సు కలిగి, పుష్పించే దశలో ఉంటుంది. ఈ కాలంలో, రైతులు పంట పెరుగుదలకు రక్షిత నీటిపారుదల అందించాలి మరియు పూల పెరుగుదలకు 2% యూరియాను పిచికారీ చేయాలి. వేరుశనగ పంటలలో పేనుబంక, ఆకుమచ్చ పురుగు మరియు త్రిప్స్ ముట్టడిని గమనించినట్లయితే, వాటి మిశ్రమ నిర్వహణ కోసం, థియామెథోక్సామ్ 150 మి.లీ లేదా ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.80 శాతం ఎస్.ఎల్. హెక్టారుకు 100-125 మి.లీ చొప్పున 500 లీటర్ల నీటిలో కలిపి పిచికారీ చేయాలి. రైతులు తమ పొలంలోని వ్యర్థాలను కాల్చడానికి బదులుగా వాటి నుండి కంపోస్ట్ తయారు చేసుకోవాలి. తక్కువ భూమి ఉన్న రైతులు భూమిని సిద్ధం చేసే ముందు వారి పొలాల నుండి నిర్దిష్ట పద్ధతిలో మట్టి నమూనాలను సేకరించి, ఏప్రిల్ చివరి నాటికి వెంటనే భూసార పరీక్షా ప్రయోగశాలకు పంపాలి, తద్వారా వారు తదుపరి సీజన్ పంటలో ఎరువుల నిర్వహణ నుండి ప్రయోజనం పొందవచ్చు. అలాగే, స్మార్ట్ అగ్రి అడ్వైజరీ యాప్ యొక్క నవీకరించబడిన వెర్షన్ ప్లే స్టోర్‌లో అందుబాటులో ఉంది మరియు మొబైల్‌లో డౌన్‌లోడ్ చేసుకోవచ్చు. నవీకరించబడిన సంస్కరణలో వాతావరణ కేంద్రం సమాచారం యొక్క వివరాలు ఉన్నాయి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్ గురించి మీ సందేహాలను పరిష్కరించడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855 ధన్యవాదాలు!ఈ సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి, సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 23-04-2025 Enable
1344 VIL 2-Wardha-Ajansara-24-04-2025 Wardha(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजन्सरा   येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 26 ते 29 अंश तर कमाल  41  ते  44 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1345 VIL 1-Wardha-Daroda-24-04-2025 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा  येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल  41  ते  44 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1346 VIL 1-Nagpur-Kalmeshwar-24-04-2025 Nagpur (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश तर कमाल  ४०  ते  ४३ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9039133541 धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1347 VIL 2-Nagpur-Saoner-24-04-2025 Nagpur (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २६ ते २८ अंश तर कमाल  ४०  ते  ४३ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 8208914594 धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1348 VIL 4-Nagpur-Umred-24-04-2025 Nagpur (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २८ अंश तर कमाल  ४०  ते  ४३ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर दिनांक २५ एप्रिल ते ३० एप्रिल २०२५ दरम्यान वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9923224043 धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1349 VIL 2-Yavatmal-Mozar-24-04-2025 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 28 ते 30 अंश तर कमाल  41  ते  43 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable
1350 VIL 1-Ghatanji-Maregaon-24-04-2025 Yavatmal(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन  यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातही मारेगाव येथील  स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक २४ एप्रिल २०२५ ते दिनांक ३ मे  २०२५ पर्यंत चा  हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 27 ते 30 अंश तर कमाल  41  ते  43 अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे,  तर वातावरण अंशतः ढगाळ राहण्याची  शक्यता आहे.शेतकऱ्यांसाठी सूचना:-  शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकामध्ये जमिनीतून बाष्पोत्सर्जन जास्त होत असल्यामुळे व पिकाच्या वाढीच्या अवस्थेनुसार मूग, भुईमूग सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे, तसेच तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावी. सध्या तीळ पीक हे ६० ते ७० दिवसाचे असून बोण्डया धरण्याच्या अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक बोण्डया धरण्याच्या वेळेस २% DAP किंवा १३:००:४५ ची फवारणी करावी. तसेच जीवामृत द्यावे त्यामुळे तीळ उत्पन्न वाढीत मदत होते. तीळ पिकांत पाने खाणारी अळी व तुडतुडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या नियंत्रणासाठी क्विनालफॉस २५% प्रवाही १००० मिली किंवा ५०% कार्बारील पावडर २ किलो प्रति ५०० लीटर पाण्यात मिसळून प्रति हेक्टरी फवारणी करावी. काही भागात भुईमूंग पीक हे ४५ ते ५० दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. ह्या कालावधीत शेतकऱ्यांनी पीक वाढीसाठी संरक्षित ओलीत द्यावे तसेच फुलोरा वाढीसाठी २% युरिया ची फवारणी करावी. भुईमूंग पीकांत मावा, तुडतुडे व फुलकिडे चा प्रादुर्भाव दिसून आल्यास त्यांच्या एकत्रित व्यवस्थापनासाठी किंवा थायमिथोक्झोम १५० मिली किंवा इमिडाक्लोप्रिड १७.८० टक्के एस. एल. १००-१२५ मिली प्रति हेक्टरी ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. ज्या शेतकऱ्यांची जमीन खाली असेल त्यांनी जमीन तयार करण्याच्या अगोदर आपल्या शेतातील मातीचा नमुना विशिष्ठ पद्धतीने गोळा करावा व तो लगेच एप्रिल महिन्या अखेरीस माती परीक्षण प्रयोगशाळेत पाठवावा जेणेकरून पुढील हंगामातील पिकातील खत व्यवस्थापनासाठी त्यांचा फायदा होईल.तसेच स्मार्ट ॲग्री ॲडव्हायझरी ॲप चे अपडेटेड व्हर्जन प्ले स्टोअर मध्ये उपलब्ध आहे ते मोबाईल मध्ये डाऊनलोड करणे सदर अपडेटेड व्हर्जन मध्ये हवामान केंद्राच्या माहितीचा तपशील समाविष्ट करण्यात आला आहे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद!  Maharashtra MH 23-04-2025 Enable