Message Schedule List : 12,244
S. No. Message Language Created By Date Time Status Action
10231 Wardha (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील आजंसरा येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 29 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तनाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-03-2023 08:30:00 SCHEDULED
10232 इस सप्ताह में बारिश होने की संभावना बनी हुई है I अतः कटी हुई फसल को सुरक्षित स्थान पर ढंककर रख दें I गेंहू एवं चना के भण्डारण के पहले आनाज को अच्छी तरह से साफ-सुथरा कर धूप में सुखा लेना चाहिए, जिससे कि दानों में 10 फीसदी से अधिक नमी न रहने पाए। अनाज में ज्यादा नमी रहने से फफूंद एवं कीटों का आक्रमण अधिक होता है। अनाज को सुखाने के बाद दांत से तोड़ने पर कट की आवाज करें तो समझना चाहिए कि अनाज भण्डारण के लायक सूख गया है।बेमौसम बारिश के कारण कभी-कभी अनाज को खलिहान से घर तक लाने से पहले ही अनाज भीग कर खराब हो जाता है ऐसी दशा में यदि सुखाने का अवसर ना मिले तो 0.2% ग्लेशियल एसिटिक एसिड या 0.5% सिरका का पानी में घोल बनाकर 1 लीटर प्रति 50 किलोग्राम पर छिड़के और अनाज को खुली हवा में छोड़ दें I फिर जैसे ही धूप निकले तो उसे सुखा लें और भंडारण में रख दें I इस इस दवाई के प्रयोग से भीगा हुआ अनाज 8 से 10 दिन तक खराब नहीं होता जिसे धूप निकलने पर सुखा लेने से बेमौसम बारिश से होने वाले नुकसान को कम किया जा सकता हैI स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi MP 14-03-2023 11:50:00 SCHEDULED
10233 Nagpur (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलित हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-03-2023 08:30:00 SCHEDULED
10234 Amravati (2)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना – हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-03-2023 08:30:00 SCHEDULED
10235 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 29 ते 37 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-03-2023 08:30:00 SCHEDULED
10236 Yavatmal (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...घाटंजी तालुक्यातील मरेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाल अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-03-2023 08:30:00 SCHEDULED
10237 Nanded (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...माहूर तालूक्याती तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 28 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाल अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तानाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-03-2023 08:30:00 SCHEDULED
10238 Nagpur (1)- नमस्कार शेतकरी बंधूंनो...कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 25 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा. गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे. तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील. संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तनाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-03-2023 08:30:00 SCHEDULED
10239 Amrvati (1)नमस्कार शेतकरी बंधूंनो...धामणगाव रे तालुक्यातील तळेगाव दाशांसर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे या आठवड्यातील हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान 21 ते 24 अंश तर कमाल 29 ते 36 अंश सेल्सियस एवढे राहील. शेतकऱ्यांसाठी सूचना- हरभरा : परिपक्व झालेल्या हरभरा पिकाची स्थानिक हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कापणी करावी व माल तयार करावा आणि तयार झालेला माल सुरक्षित ठिकाणी ठेवावा गहु : वेळेवर पेरणी केलेल्या गहु पिकाला ओलिताच्या टप्प्यावर म्हणजे दुधाळ अवस्था (९५ ते १०० दिवस)आणि उशिरा पेरणी केलेल्या गहु पिकला फुलोरा अवस्थेत (८० ते ८५ दिवस) पिकला पाणी द्यावे. स्थानिक पावसाच्या स्थितीत अगोदर कापणी केलेल्या मालाला झाकून ठेवावे तीळ : उन्हाळी तीळ पिकाला गरजेनुसार ओलीत करावे. उन्हाळी तील पिकामध्ये पिकाची सुरुवातीची वाढ मंद असल्याने पिक एक महिन्याचे होईपर्यंत पिक तन विरहीत ठेवावे आणि गरजेनुसार अंतर मशागतीची (डवरणी आणि निंदणी) कामे करावी. उन्हाळी तिळाची पेरणीपासून ३ आठवड्यात झाडांची विरळणी करावी. प्रत्येक रोपमधील अंतर १५ सेमी ते 30 सेमी तसेच प्रत्येक ओळीमधील अंतर १० सेमी ते 30 सेमी ठेवावे. कापूस : उन्हाळ्यात कापसाचे शेत पडीक ठेऊन खोल नांगरणी करावी त्यामुळे सुप्तावस्थेतील किटक व अळ्या उन्हामुळे व शिकारी पक्षांपर्यंत पोहोचल्यामुळे नष्ट होतील संत्रा : उन्हाळ्याच्या सुरुवातीच्या काळात झाडाच्या खोडाभोवती, बागांमध्ये ५- १० सेमी जाडी पर्यंत पिकाच्या अवशेषांसह उपटलेल्या तनाचे आच्छादन केल्यास बाष्पीभवन कमी होते व जमितील ओलावा टिकून राहतो तसेच तापमान संतुलित ठेवण्यास मदत होते, ज्यामुळे फळांची रसाळता राखण्यास आणि फळांची गळती कमी होण्यास मदत होते. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबा. क्र. 9158261922. धन्यवाद! Marathi MH 15-03-2023 08:30:00 SCHEDULED
10240 इस सप्ताह बारिश होने की सम्भावना हे,अतः कटी हुई फसल को सुरक्षित स्थान पर ढंककर रख दें I सरसों की कटाई 75 प्रतिशत फलियों के पीला पड़ने व बीज में कड़ापन महसूस होने पर करें व थ्रेशिंग के पूर्व खलियान में 4-5 दिनों तक धूप में सुखाएँ I गेहूं की कटाई के बाद बचे हुए अवशेषों/ नरवाई को खेत में ना जलाएं जिससे जमीन में रहने वाले जीवाणु बचे रहे व मिट्टी की उर्वरकता कम न हो I रबी की फसल कटाई के बाद खाली हुए खेत में ग्रीष्मकालीन मूंग या उड़द की बुवाई हेतु खेत तैयार करें Iस्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I Hindi Rajasthan User 14-03-2023 11:10:00 SCHEDULED