Message Schedule List : 12,010
S. No. Message Language Created By Date Time Status Action
141 Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ६ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 03-04-2026 08:30:00 SCHEDULED
142 Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 04-04-2026 08:30:00 SCHEDULED
143 Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! Marathi MH 04-04-2026 08:30:00 SCHEDULED
144 Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर कमाल ३४ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! Marathi MH 04-04-2026 08:30:00 SCHEDULED
145 Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ३ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-04-2026 08:30:00 SCHEDULED
146 Amravati (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील दाभाडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते२५ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक ५ व ६ एप्रिल दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! Marathi MH 04-04-2026 08:30:00 SCHEDULED
147 Amravati(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. धामणगांव तालुक्यातील तळेगांव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ ते२५ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ३ व ४ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक ५ व ६ एप्रिल दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-04-2026 08:30:00 SCHEDULED
148 Wardha (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील आजन्सरा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक ५, ६ व ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-04-2026 08:30:00 SCHEDULED
149 Wardha (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. हिंगणघाट तालुक्यातील दारोडा येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. तसेच दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक ५, ६ व ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Marathi MH 04-04-2026 08:30:00 SCHEDULED
150 शेतकरी बंधू आणि भगिनींनो नमस्कार. स्मार्ट ॲग्री कार्यक्रमांमध्ये आपले स्वागत आहे. २८ मार्च ते ७ एप्रिल या तारखेदरम्यान कराड शिराळा परिसरामध्ये दिवसाचे तापमान ३० ते ३५ अंश सेल्सिअस तर रात्रीचे तापमान १८ ते २१ अंश सेल्सिअस राहील. या १० दिवसांमध्ये पश्चिम दक्षिण दिशेने जोराचे वारे ताशी २ ते १८ किलोमीटर वेगाने वाहतील,त्यामुळे काही प्रमाणात ढगाळ वातावरण राहील व विजांचा कडकडाटासह हलक्या पावसाच्या सरी पडण्याची श्यक्यता २० ते ३३ टक्के राहील .हवेतील आर्द्रता ३४ ते ८२ टक्के राहील .हवेतील आर्द्रता ३४ ते ७६ टक्के राहील. शेतकरी मित्रांनो ऊसशेती मध्ये सर्वांत जास्त फायदा खोडवा व्यवस्थापनामध्ये होतो खोडवा उत्पन्न वाढीसाठी पुढील कार्य करावे ऊसाची जमिनीलगत छाटणी करावी ऊसाचा वाळलेला पाला वेस्ट डिकंपोजरच्या साह्याने शेतातच कुजावावा असे केल्यास जमीनीस चांगले सेंद्रिय खत उपलब्ध होईल. नांग्या व तुटाळ भरणी करण्यासाठी उपलब्ध असेल तर खोडव्याचे बेट किंवा ऊसाची रोपे लावा . ऊसतोडणी नंतर एक महिन्याच्या आत आणि ९० दिवसानंतर एकरी ५० किलो युरिया ,२५० किलो सिंगल सुपर फॉस्फटे, ८५ किलो पोटॅश, २५ किलो सूक्ष्म अन्नद्रव्य व १०० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .तसेच पूर्वहंगामामध्ये ज्या शेतकऱ्यांनी लागण केलेली आहे ज्यांचा ऊसाचे वय ४५ ते ६० दिवस आहे त्या ऊसाची बाळभरणी करून घ्यावी बाळभरणी करत असताना एकरी ४५ किलो यूरिया,१० किलो सूक्ष्म अन्नद्रव्य,व ४० किलो पेंडीयुक्त खते याचा मिश्र डोस टाकावा .कोणत्याही प्रकारची रोगाचा किंवा किडीचा प्रादुर्भाव दिसुन आल्यास कारखान्यांच्या कर्मचाऱ्यांना संपर्क करा.स्मार्ट ॲग्री कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी ९२०५०२१८१४या नंबर वर संपर्क करा तसेच हा संदेश पुन्हा ऐकण्यासाठी ७०६५००५०५४ या नंबर वरती संपर्क करा धन्यवाद. Marathi MH 31-03-2026 13:38:00 SCHEDULED