Message Schedule List : 12,205
| S. No. | Message | Language | Created By | Date | Time | Status | Action |
|---|---|---|---|---|---|---|---|
| 331 | VIL-Adilabad-Jainad-04-04-2026-రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీ వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఎరిక్సన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని జైనాద్ వద్ద ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 4 ఏప్రిల్ 2026 నుండి 13 ఏప్రిల్ 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 27 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 36 నుండి 40 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండే అవకాశం ఉంది. 3 నుండి 5 మరియు 8 ఏప్రిల్ 2026 వరకు వాతావరణం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణ మార్పులను తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు:- రైతులు వేసవి పెసలు, వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు మరియు నువ్వుల పంటలకు ఉదయం మరియు సాయంత్రం తేలికగా నీరు పెట్టాలి. గతంలో విత్తిన గోధుమ పంటను కోసి, సిద్ధం చేసి, సురక్షితమైన ప్రదేశంలో ఉంచి, ప్రాధాన్యత క్రమంలో నూర్పిడి చేయాలి. పంటకు వచ్చే తెగుళ్లను నియంత్రించడానికి అంతర సాగు చేయాలి. ప్రస్తుతం, నువ్వుల పంట 55-60 రోజుల వయస్సులో పూత దశలో ఉంది. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి, పంట పూత దశలో మరియు కాయలు ఏర్పడే సమయంలో 2% DAP లేదా 13:00:45 ద్రావణాన్ని పిచికారీ చేయండి. నువ్వుల పంటలో మిడతల ద్వారా వ్యాపించే ఫిల్లోడ్స్ అనే వైరల్ వ్యాధి కనిపిస్తే, ప్రతి 10 లీటర్ల నీటికి 5 మిల్లీలీటర్ల చొప్పున ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8% ద్రావణాన్ని పిచికారీ చేయండి. నేల లోతును బట్టి 12 నుండి 15 రోజుల వ్యవధిలో నువ్వుల పంటకు నీటిని అందించండి. నీటిని అందించేటప్పుడు, పంట ప్రాంతంలో నీరు నిలవకుండా చూసుకోండి. అవసరమైనప్పుడు 2 నుండి 3 సార్లు కలుపు తీయడం/దున్నడం ద్వారా పొలాన్ని శుభ్రంగా ఉంచండి. రైతులు పొలం వ్యర్థాలను కాల్చడానికి బదులుగా వారి స్వంత కంపోస్టు ఎరువును తయారు చేసుకోవాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్లో మీ సందేహాలను పరిష్కరించుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు! పై సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. | Telugu | Telangana | 04-04-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 332 | VIL-Adilabad-Bela-04-04-2026-రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీ వొడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ మరియు ఎరిక్సన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్లోని బేలాలో ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, ఏప్రిల్ 4, 2026 నుండి ఏప్రిల్ 13, 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 23 నుండి 27 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 35 నుండి 40 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య ఉండే అవకాశం ఉంది. ఏప్రిల్ 4, 2026న వర్షం కురిసే అవకాశం ఉండగా, ఏప్రిల్ 5 నుండి 8, 2026 మధ్య వాతావరణం మేఘావృతమై ఉండే అవకాశం ఉంది. వాతావరణ మార్పులను తట్టుకునే వ్యవసాయం కోసం ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సూచనలు:- రైతులు వేసవి పెసలు, వేరుశనగ, పొద్దుతిరుగుడు మరియు నువ్వుల పంటలకు ఉదయం మరియు సాయంత్రం తేలికగా నీరు పెట్టాలి. గతంలో విత్తిన గోధుమ పంటను కోసి, సిద్ధం చేసి, సురక్షితమైన ప్రదేశంలో ఉంచి, ప్రాధాన్యత క్రమంలో నూర్పిడి చేయాలి. పంటకు వచ్చే తెగుళ్లను నియంత్రించడానికి అంతర సాగు పనులు చేయాలి. ప్రస్తుతం నువ్వుల పంట 55-60 రోజుల వయస్సులో పూత దశలో ఉంది. నువ్వుల పంట దిగుబడిని పెంచడానికి, పంట పూత దశలో మరియు కాయలు ఏర్పడే సమయంలో 2% DAP లేదా 13:00:45 ద్రావణాన్ని పిచికారీ చేయండి. నువ్వుల పంటలో మిడతల ద్వారా వ్యాపించే ఫిల్లోడ్స్ అనే వైరల్ వ్యాధి కనిపిస్తే, ప్రతి 10 లీటర్ల నీటికి 5 మిల్లీలీటర్ల చొప్పున ఇమిడాక్లోప్రిడ్ 17.8% ద్రావణాన్ని పిచికారీ చేయండి. నేల లోతును బట్టి 12 నుండి 15 రోజుల వ్యవధిలో నువ్వుల పంటకు నీటిని అందించండి. నీటిని అందించేటప్పుడు, పంట ప్రాంతంలో నీరు నిలవకుండా చూసుకోండి. అవసరమైనప్పుడు 2 నుండి 3 సార్లు కలుపు తీయడం/దున్నడం ద్వారా పొలాన్ని శుభ్రంగా ఉంచండి. రైతులు పొలం వ్యర్థాలను కాల్చడానికి బదులుగా వారి స్వంత కంపోస్ట్ ఎరువును తయారు చేసుకోవాలి. సాలిడారిటీ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్లో మీ సందేహాలను పరిష్కరించుకోవడానికి దయచేసి మమ్మల్ని సంప్రదించండి. మొబైల్ నంబర్ 7798008855. ధన్యవాదాలు! పై సమాచారాన్ని మళ్ళీ వినడానికి సున్నా నొక్కండి. | Marathi | Telangana | 04-04-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 333 | Parbhani (4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ५ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! | Marathi | MH | 04-04-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 334 | Nanded (3)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक ५, व ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! | Marathi | MH | 04-04-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 335 | Nanded(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी पाऊस पडण्याची तर दिनांक ५, ७ व ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! | Marathi | MH | 04-04-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 336 | Yavatmal (2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. नेर तालुक्यातील मोझर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ६ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! | Marathi | MH | 03-04-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 337 | Yavatmal (1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. घाटंजी तालुक्यातील मारेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २३ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल ३६ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! | Marathi | MH | 04-04-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 338 | Nagpur(1)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! | Marathi | MH | 04-04-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 339 | Nagpur(2)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २१ ते २४ अंश सेल्सियस तर कमाल ३४ ते ३९ अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ४ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! | Marathi | MH | 04-04-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|
| 340 | Nagpur(4)-नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. उमरेड तालुक्यातील आपतुर येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ एप्रिल २०२६ ते दिनांक १३ एप्रिल २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २२ते २५ अंश सेल्सियस तर कमाल ३५ ते ४० अंश सेल्सियस एवढे राहण्याची शक्यता आहे. दिनांक ३ ते ८ एप्रिल २०२६ दरम्यान वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:- शेतकऱ्यांनी उन्हाळी मूग, भुईमूग, सूर्यफूल व तीळ पिकास सकाळ व संध्याकाळ हलके ओलीत द्यावे. अगोदर पेरणी केलेल्या गहू पिकाची कापणी करून माल तयार करावा व सुरक्षित ठिकाणी ठेवावा व मळणी प्राधान्याने उरकून घ्यावी. पिकाच्या तन नियंत्रणासाठी आंतरमशागतीची कामे करावी. सध्या तीळ पीक हे 55-60 दिवसाचे असून फुलोरा अवस्थेत आहे. तीळ पिकाच्या अधिक उत्पन्न वाढीसाठी पीक फुलावर असताना व शेंगा धरण्याच्या वेळेस 2% DAP किंवा 13:00:45 ची फवारणी करावी. तीळ पिकांत पर्णगुच्छ (फायलोडी) हा तुडतुड्या मार्फत पसरणारा विषाणूजन्य रोग आढळून आल्यास इमिडाक्लोप्रिड 17.8% @ 5 मिली ची फवारणी प्रती 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. तीळ पिकास जमिनीच्या मगदुराप्रमाणे 12 ते 15 दिवसाच्या अंतराने ओलीत करावे. ओलीत करताना पिक क्षेत्रामध्ये पाणी साचून राहणार नाही याची दक्षता घ्यावी. आवश्यकते नुसार 2 ते 3 वेळा खुरपणी/ कोळपणी करून शेत स्वच्छ ठेवावे. शेतकऱ्यांनी शेतातील काडीकचरा न जाळता त्यांचे कंपोस्ट खत तयार करावे. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा. मोबाईल क्रमांक 9158261922 धन्यवाद! वरील माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. | Marathi | MH | 04-04-2026 | 08:30:00 | SCHEDULED |
|