Message List: 12,268
S.No Message Title Message State Created By Creation Date Status Action
51 मूंगफली पर सलाह Baran वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Baran ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 August - 12 August के दौरान दिन में 33 और रात में 26 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे 25-65% बारिश होने की संभावना हे। मूंगफली की अच्छी पैदावार लेने के लिए कम से कम एक निराई गुड़ाई अवश्य करें I इससे जड़ों का फैलाव अच्छा होता है साथ ही वायु का भूमि मे संचार भी बढ़ता है I और भूमि मिट्टी चढ़ाने का कार्य स्वता ही हो जाता है यह कार्य कुलपा या हस्त चलित व्हील हो से करना चाहिए I किसानों को सलाह दी जाती है कि मूंगफली की फसल मे अंतरसस्य क्रियाये के अन्तर्गरत मिट्टी चढ़ाने का कार्य अवश्य करे I स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Rajasthan Rajasthan User 03-08-2026 Enable
52 मूंगफली पर सलाह Kota वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Kota ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 August - 12 August के दौरान दिन में 33 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे 30-70% बारिश होने की संभावना हे। मूंगफली की अच्छी पैदावार लेने के लिए कम से कम एक निराई गुड़ाई अवश्य करें I इससे जड़ों का फैलाव अच्छा होता है साथ ही वायु का भूमि मे संचार भी बढ़ता है I और भूमि मिट्टी चढ़ाने का कार्य स्वता ही हो जाता है यह कार्य कुलपा या हस्त चलित व्हील हो से करना चाहिए I किसानों को सलाह दी जाती है कि मूंगफली की फसल मे अंतरसस्य क्रियाये के अन्तर्गरत मिट्टी चढ़ाने का कार्य अवश्य करे I स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Rajasthan Rajasthan User 03-08-2026 Enable
53 मूंगफली पर सलाह Tonk वोडाफोन आईडिया फाउंडेशन, एवं Solidaridad द्वारा क्रियान्वित स्मार्ट एग्री कार्यक्रम में आपका स्वागत है। किसानों के लिए सम-सामयिक सलाह, जिला Tonk ऑटोमैटिक वेदर स्टेशन के अनुसार इस सप्ताह: 3 August - 12 August के दौरान दिन में 33 और रात में 27 डिग्री सेल्सियस ताप क्रम रहने का अनुमान है। आगामी सप्ताह मे 30-60% बारिश होने की संभावना हे। मूंगफली की अच्छी पैदावार लेने के लिए कम से कम एक निराई गुड़ाई अवश्य करें I इससे जड़ों का फैलाव अच्छा होता है साथ ही वायु का भूमि मे संचार भी बढ़ता है I और भूमि मिट्टी चढ़ाने का कार्य स्वता ही हो जाता है यह कार्य कुलपा या हस्त चलित व्हील हो से करना चाहिए I किसानों को सलाह दी जाती है कि मूंगफली की फसल मे अंतरसस्य क्रियाये के अन्तर्गरत मिट्टी चढ़ाने का कार्य अवश्य करे I स्मार्ट अग्री कार्यक्रम के माध्यम से जलवायु -अनुकूल टिकाऊ खेती को अपनाना है। स्मार्ट एग्री प्रोजेक्ट के अंतर्गत खेती संबंधित समसामयिक सलाह के लिए 7065-00-5054 पर मिस कॉल करें एवं उपयोगी सलाह प्राप्त करें I अधिक जानकारी के लिए कृपया आप हमारे कृषि-विशेषज्ञ (फ़ोन: 8251071818) से दिन में सुबह 10 बजे से शाम 6 बजे के बीच बात करें.I इस सन्देश को दोबारा सुनने के लिये शून्य दबाए I Rajasthan Rajasthan User 03-08-2026 Enable
54 VIL-Adilabad-Bela-04-08-2026 VIL-Adilabad-Bela-04-08-2026-రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని బేలా నుండి, 4 ఆగస్టు 2026 నుండి 13 ఆగస్టు 2026 వరకు గల కాలానికి వాతావరణ సూచన ప్రకారం, కనిష్ట ఉష్ణోగ్రత 24 నుండి 25 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు మరియు గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్ వరకు ఉండే అవకాశం ఉంది. ఈ కాలంలో, వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై, మోస్తరు నుండి తేలికపాటి వర్షం కురిసే అవకాశం ఉంది. వాతావరణ మార్పులను తట్టుకునే వ్యవసాయాన్ని పాటించడానికి రైతులు ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సలహా: - ప్రస్తుతం పత్తి పంట 35 నుండి 40 రోజుల వయస్సులో ఉంది, మరియు పేనుబంక, ఆకుదోమల బెడద పెరిగే అవకాశం ఉంది. అయితే, వాటిని నియంత్రించడానికి, రైతులు మొదటి పిచికారీగా ప్రతి పంపుకు 50 నుండి 60 మిల్లీలీటర్ల చొప్పున 10000 పిపిఎమ్ వేప సారాన్ని, మరియు 8 రోజుల తర్వాత రెండవ పిచికారీగా ప్రతి పంపుకు 8 నుండి 10 గ్రాముల ఇమిడాక్లోప్రిడ్ లేదా 12-15 మిల్లీలీటర్ల థియోమెథాక్సామ్‌ను చేయాలి. పంట పెరుగుదల కోసం, రైతులు ఎకరానికి 200 లీటర్ల నీటిలో 4 నుండి 5 కిలోల 19:19:19 మరియు 2 నుండి 2.5 కిలోల పొటాష్‌ను కలిపి, పత్తి లేదా సోయాబీన్ పంటకు తడుపు పద్ధతిలో ఇవ్వాలి. ఇది పంట యొక్క శాఖీయ పెరుగుదలకు సహాయపడుతుంది. అలాగే, సేంద్రియ వ్యవసాయం చేసే రైతులు జీవామృతంతో తడుపు పద్ధతిలో పంటను తడపాలి. ప్రస్తుతం పత్తి మరియు సోయాబీన్ పంటలు కాయతొలుచు పురుగుల బారిన పడితే, దాని నివారణకు, ప్రతి టన్ను ఎరువుకు 1 కిలోగ్రాము మెటారైజమ్ అనిసోప్లిని వాడాలి లేదా 200 లీటర్ల నీటిలో 1 లీటరు కలిపి నీటిపారుదల ద్వారా నేలకు అందించాలి లేదా హెక్టారుకు 1 కిలోగ్రాము EPN వాడాలి. లేదా నీటిపారుదల ద్వారా ఎకరానికి 200 మి.లీ. ఎడతెరిపి లేకుండా వర్షాల వల్ల సోయాబీన్ పంట పసుపు రంగులోకి మారినట్లయితే, 2% యూరియాను పిచికారీ చేయండి లేదా జీవామృతంతో పంటను తడపండి. ఎడతెరిపి లేకుండా వర్షాల వల్ల పత్తి పంటలలో కాండం కుళ్ళు మరియు వేరు కుళ్ళు వంటి వ్యాధుల లక్షణాలు కనిపిస్తే, వాటి నివారణ కోసం 100 లీటర్ల నీటిలో 1 కిలో ట్రైకోడెర్మా విరిడిని కలిపి మొక్కల వేర్ల దగ్గర తడపాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి, దయచేసి 9158261922 మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 03-08-2026 Enable
55 VIL-Adilabad-Jainad-04-08-2026 VIL-Adilabad-Jainad-04-08-2026-రైతు సోదరులారా, నమస్కారం... సాలిడారిటీడాడ్ మరియు వోడాఫోన్ ఐడియా ఫౌండేషన్ వారి స్మార్ట్ అగ్రి కార్యక్రమానికి మీకు స్వాగతం. ఆదిలాబాద్‌లోని జైనాద్‌లో ఉన్న ఆటోమేటెడ్ వాతావరణ కేంద్రం ప్రకారం, 4 ఆగస్టు 2026 నుండి 13 ఆగస్టు 2026 వరకు కనిష్ట ఉష్ణోగ్రత 25 నుండి 26 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య, గరిష్ట ఉష్ణోగ్రత 29 నుండి 31 డిగ్రీల సెల్సియస్ మధ్య ఉండే అవకాశం ఉంది. ఈ కాలంలో, వాతావరణం పాక్షికంగా మేఘావృతమై, మోస్తరు నుండి తేలికపాటి వర్షపాతం కురిసే అవకాశం ఉంది. వాతావరణ మార్పులను తట్టుకునే వ్యవసాయాన్ని పాటించడానికి రైతులు ఈ క్రింది అంశాలను పరిగణనలోకి తీసుకోవాలి. రైతులకు సలహా: - ప్రస్తుతం పత్తి పంట 35 నుండి 40 రోజుల వయస్సులో ఉంది, మరియు పేనుబంక, ఆకుదోమల బెడద పెరిగే అవకాశం ఉంది. అయితే, వాటిని నియంత్రించడానికి, రైతులు మొదటి పిచికారీగా ప్రతి పంపుకు 50 నుండి 60 మిల్లీలీటర్ల చొప్పున 10000 పిపిఎమ్ వేప సారాన్ని, మరియు 8 రోజుల తర్వాత రెండవ పిచికారీగా ప్రతి పంపుకు 8 నుండి 10 గ్రాముల ఇమిడాక్లోప్రిడ్ లేదా 12-15 మిల్లీలీటర్ల థియోమెథాక్సామ్‌ను చేయాలి. పంట పెరుగుదల కోసం, రైతులు ఎకరానికి 200 లీటర్ల నీటిలో 4 నుండి 5 కిలోల 19:19:19 మరియు 2 నుండి 2.5 కిలోల పొటాష్‌ను కలిపి, పత్తి లేదా సోయాబీన్ పంటకు తడుపు పద్ధతిలో ఇవ్వాలి. ఇది పంట యొక్క శాఖీయ పెరుగుదలకు సహాయపడుతుంది. అలాగే, సేంద్రియ వ్యవసాయం చేసే రైతులు జీవామృతంతో తడుపు పద్ధతిలో పంటను తడపాలి. ప్రస్తుతం పత్తి మరియు సోయాబీన్ పంటలు కాయతొలుచు పురుగుల బారిన పడితే, దాని నివారణకు, ప్రతి టన్ను ఎరువుకు 1 కిలోగ్రాము మెటారైజమ్ అనిసోప్లిని వాడాలి లేదా 200 లీటర్ల నీటిలో 1 లీటరు కలిపి నీటిపారుదల ద్వారా నేలకు అందించాలి లేదా హెక్టారుకు 1 కిలోగ్రాము EPN వాడాలి. లేదా నీటిపారుదల ద్వారా ఎకరానికి 200 మి.లీ. ఎడతెరిపి లేకుండా వర్షాల వల్ల సోయాబీన్ పంట పసుపు రంగులోకి మారినట్లయితే, 2% యూరియాను పిచికారీ చేయండి లేదా జీవామృతంతో పంటను తడపండి. ఎడతెరిపి లేకుండా వర్షాల వల్ల పత్తి పంటలలో కాండం కుళ్ళు మరియు వేరు కుళ్ళు వంటి వ్యాధుల లక్షణాలు కనిపిస్తే, వాటి నివారణ కోసం 100 లీటర్ల నీటిలో 1 కిలో ట్రైకోడెర్మా విరిడిని కలిపి మొక్కల వేర్ల దగ్గర తడపాలి. సాలిడారిడాడ్ స్మార్ట్ అగ్రి ప్రోగ్రామ్‌లో మీ సందేహాలను నివృత్తి చేసుకోవడానికి, దయచేసి 9158261922 మొబైల్ నంబర్‌ను సంప్రదించండి. ధన్యవాదాలు! ఈ సమాచారాన్ని మళ్లీ వినడానికి సున్నా నొక్కండి. Telangana Telangana 03-08-2026 Enable
56 VIL-Parbhani-Pingli-04-08-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड आणि वोडाफोन आयडिया फाऊंडेशन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. परभणी तालुक्यातील पिंगळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-08-2026 Enable
57 VIL-Nanded-Kinwat-Loni-04-08-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. किनवट तालुक्यातील लोणी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-08-2026 Enable
58 VIL-Nanded-Mahur-Tulshi-04-08-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. माहुर तालुक्यातील तुळशी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २४ ते २५अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३० अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९१५८२६१९२२ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-08-2026 Enable
59 VIL-Nagpur-Saoner-Manegaon-04-08-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. सावनेर तालुक्यातील मानेगाव येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३१ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ८२०८९१४५९४ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-08-2026 Enable
60 VIL-Nagpur-Kalmeshwar-Sawli-04-08-2026 नमस्कार शेतकरी बंधूंनो...सॉलिडरीडॅड, वोडाफोन आयडिया फाऊंडेशन आणि एरिक्सन यांच्या स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले स्वागत आहे. कळमेश्वर तालुक्यातील सावळी येथील स्वयंचलीत हवामान केंद्रातर्फे दिनांक ४ ऑगस्ट २०२६ ते दिनांक १३ ऑगस्ट २०२६ दरम्यानचा हवामानाचा अंदाज असा, तापमान किमान २५ ते २६ अंश सेल्सियस तर कमाल २९ ते ३२ अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे. या कालावधीत वातावरण अंशतः ढगाळ राहून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी वातावरणीय बदलास अनुसरून शेती (Climate Resilient Agriculture) करण्यास खालील बाबींचा विचार करावा. शेतकऱ्यांसाठी सूचना:-सध्या कापूस पीक हे ३५ ते ४० दिवसाचे आहे,त्यावर मावा व तुडतुडे ह्या किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे, तरी शेतकऱ्यांनी त्यांच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हि निंबोळी अर्क १०००० पीपीएम ५० ते ६० मिली प्रति पंप व दुसरी फवारणी ८ दिवसांनी इमिडाक्लोप्रिड ८ ते १० ग्रॅम किंवा थायोमेथोकझोंम १२-१५ मिली प्रति पम्प ह्याप्रमाणे करावी.शेतकऱ्यांनी पिकाची वाढ होण्यासाठी एकरी ४ ते ५ किलो १९:१९:१९ + २ ते २.५ किलो पोटॅश २०० लिटर पाण्यात विरघळवून ड्रेंचिंग पद्धतीने कपाशी किंवा सोयाबीन पिकाला द्यावे त्यामुळे पिकाची शाकीय वाढ होण्यास मदत होईल तसेच सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सध्या कापूस व सोयाबीन पिकांत हुमणी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास त्याच्या व्यवस्थापनासाठी जैविक पद्धतीने मेटारायझीम ऍनिसोपली 1 किलो प्रती टन शेणखतमध्ये टाकून किंवा जमिनीमध्ये 1 लिटर २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे किंवा ईपीएन ह्या जैविक औषधाचा वापर १ किलो प्रति हे. किंवा २०० मिली प्रति एकरी २०० लिटर पाण्यात आळवणी पद्धतीने द्यावे. सततच्या पावसामुळे सोयाबीन पीक पिवळे पडले असेल तर २% युरियाची फवारणी करावी किंवा जिवामृतची ड्रेंचिंग करावी. सततच्या पावसामुळे कापूस पिकांत मर आणि मूळकूज ह्या रोगांची लक्षणे दिसून आल्यास त्यांच्या व्यवस्थापनासाठी ट्रायकोडर्मा व्हिरीडी १ किलो १०० लिटर पाण्यात मिसळून रोपांच्या मुळाजवळ ड्रेंचिंग करावी. सॉलिडरीडॅड स्मार्ट ऍग्री प्रोग्राममध्ये आपले शंकासमाधान करण्यास कृपया संपर्क साधावा, मोबाईल क्रमांक ९०३९१३३५४१ धन्यवाद! हि माहिती पुन्हा ऐकण्यास शून्य दाबावे. Maharashtra MH 03-08-2026 Enable